-
पाचगणीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरेंनी केले धौलागिरी शिखर सर भीम आधार फाउंडेशन ट्रस्ट तर्फे पाचगणी शहरात होणार लवकरच नागरिक सत्कार.!

प्रतिनिधी पांचगणी पाचगणीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरेंनी केले धौलागिरी शिखर सर भीम आधार फाउंडेशन ट्रस्ट तर्फे पाचगणी शहरात होणार लवकरच नागरिक सत्कार. पाचगणी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे पाचगणी शहराचे तत्कालीन पोलिस निरीक्षक शिवाजी ननवरे यांनी महाराष्ट्र पोलीस दलाची मान अभिमानाने उंचावली असून ८ हजार १६७ मीटर उंचीचे धौलागिरि शिखर सर केले आहे…
-
मानव निर्मित आग प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे उच्च न्यायालय, कोल्हापूर विकास बा पाटील शिरगांवकरां सह ॲड. शिवराज पाटील शिरगावकरांचा न्यायालयात जोरदार युक्तिवाद युक्तिवादानंतर प्रशासनाला अखेर न्यायालयाचे आदेश.!

प्रतिनिधी सातारा मानव निर्मित आग प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे उच्च न्यायालय, कोल्हापूर विकास बा पाटील शिरगांवकरां सह ॲड. शिवराज पाटील शिरगावकरांचा न्यायालयात जोरदार युक्तिवाद युक्तिवादानंतर प्रशासनाला अखेर न्यायालयाचे आदेश. तथापि एल पी जी, पी एन जी व विद्युत आग दुर्घटनांमुळे होणारी जीवितहानी ही प्रतिबंधात्मक उपाय उपलब्ध असतानाही त्यांच्या अंमलबजावणी अभावी…
-
दलित पँथर चा झंजावात घुमणार आता साताऱ्यात दलित पॅंथर संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी आशिष मोरे यांची नियुक्ती डॉ स्वप्नील ढसाळ यांची मुंबईमध्ये घोषणा

प्रतिनिधी सातारा दलित पँथर चा झंजावात घुमणार आता साताऱ्यात दलित पॅंथर संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी आशिष मोरे यांची नियुक्ती डॉ स्वप्नील ढसाळ यांची मुंबईमध्ये घोषणा.. बहुजनांच्या अन्यायाला वाचा फोडणारे व आपल्या लेखणीतून व झुंजार झंजावाताने महाराष्ट्राला हादरवत अन्यायाला प्रतिप्रश्न करणारे दलित पॅंथर संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ स्वप्निल ढसाळ यांनी मुंबई येथील कार्यालयात आशिष मोरे यांना सातारा जिल्ह्याची…
-
दानवली गावातील मतदान केंद्राबाहेर डेमो मशीन ठेऊन लोकांना धमकावून मतदान करून घेतले जात असेल तर मी निकालाची काय अपेक्षा ठेवायची मात्र मी पराभवाने खचून जाणार नाही. आता पूर्ण वेळ कार्यरत राहणार…सौ.पूनम निलेश गोळे .!

पांचगणी प्रतिनिधी दानवली गावातील मतदान केंद्राबाहेर डेमो मशीन ठेऊन लोकांना धमकावून मतदान करून घेतले जात असेल तर मी निकालाची काय अपेक्षा ठेवायची मात्र मी पराभवाने खचून जाणार नाही. आता पूर्ण वेळ कार्यरत राहणार…सौ.पूनम निलेश गोळे. भिलार पंचायत समितीमध्ये भिलार गणामध्ये शिवसेना पक्षाने माझ्यावर टाकलेल्या विश्वास माझ्यासाठी विजयाच्या शंभर पट अधिक आहे या निवडणुकीत मला लोकांचे…
-
प्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने एक लक्ष वृक्षारोपणाच्या मोहिमेला मीनलबेन मेहता कॉलेज येथे वृक्षारोपण करून सुरुवात,

प्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने एक लक्ष वृक्षारोपणाच्या मोहिमेला मीनलबेन मेहता कॉलेज येथे वृक्षारोपण करून सुरुवात, पाचगणी प्रतिनिधीप्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्रभर एक लक्ष वृक्षरोपणाच्या मोहिमेला सुरुवात झाली असून या मोहिमेचे उद्घाटन पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या हस्त करण्यात आले त्यानंतर पाचगणी येथील मीनलबेन मेहता कॉलेज या ठिकाणी…
-
शासकीय रस्ता ही स्वतःची जहागिरी समजून फुटकळ बोगस एजंट च्या नादी लागून शासकीय रस्ता नष्ट करून अतिक्रमण व शासकीय मालमत्ता नुकसानी बाबत मा उपअभियंता बांधकाम विभाग यांच्याकडून गठाणी नामक इसमावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचे पाचगणी पोलीस ठाण्यास पत्र
पाचगणी प्रतिनिधी – अनमोल कांबळे दिनांक 4-7-2024 . मोझे कासवंड ता महाबळेश्वर येथील कासवंड ते चोरमले वाडी रस्ता ग्रा मा 33 हा जिल्हा परिषद अंतर्गत येत असून शेजारील मिळकत ही धर्मेश गठाणी पुणे व इतर अशी मिळून खरेदी केलेली आहे परंतु बाहेरगावी राहायचे आणि महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी जागा घेऊन पर्यावरण नष्ट करणे भोगोलिक…
-
पाचगणीतील विस्कटलेल्या विकासाला माजी नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर यांच्या मार्गदर्शनाची गरज,

पाचगणीतील विस्कटलेल्या विकासाला माजी नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर यांच्या मार्गदर्शनाची गरज, पाचगणी प्रतिनिधीअनमोल कांबळे पाचगणी गिरिस्थान नगर परिषदेच्या माध्यमातून पाचगणी शहरांमध्ये होणाऱ्या विकास विस्कटत जात असल्याचे चित्र सध्या पाचगणी शहरांमध्ये दिसत आहेत गटरे खोदले जातात रोड खोदले जातात मात्र विकास जीवित करायला प्रशासकीय यंत्रणा कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पाचगणी शहरांमध्ये माजी नगराध्यक्ष…
-
रत्नागिरी सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिशे यांना न्याय मिळालाच पाहिजे, वारिशे यांचे बलिदान हे व्यर्थ जाणार नाही.. अनमोल कांबळे

सातारा प्रतिनिधी…. रत्नागिरीतील रिफायनरी च्या माध्यमातून बेकायदेशीर कामे करणाऱ्या आज ज्या गावगुंडांने सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिशे यांना एक्सीडेंट च्या नावाखाली गाडीखाली चिरडले गेले आहे त्या आरोपीला बेड्या ठोकल्या गेल्याच पाहिजेत पत्रकार शशिकांत वारिशे यांची ही हत्या नसून वृत्तपत्रासाठी आणि समाजासाठी त्यांनी दिलेलं हे बलिदान आहे पत्रकारिता म्हणजे काय पत्रकारितेच्या माध्यमातून कारावासाची शिक्षाच नव्हे तर…
-
आज मूकनायक या बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या वृत्तपत्राला आज (103) वर्ष पूर्ण झाली आहेत

प्रतिनिधी अनमोल कांबळे. मूकनायक हे वृत्तपत्र टिळकांच्या केसरीचे उत्तर होतं. समाजातील शोषितांचे पिढीतांचे अस्पृश्यांचे वास्तव मांडणारे केंद्र होतं कारण टिळकांचा केसरी हा शोषितांचे पिढीतांचे अस्पृश्यांचे वास्तव मांडत नव्हता टिळकांचा केसरी हा केवळ उच्चस्तरीयांचे वास्तव मांडत होता म्हणून बाबासाहेबांनी मूकनायक या वृत्तपत्रा ची स्थापना केली ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला…

