-
दारूच्या नशे मध्ये गुंग असणाऱ्या पाचगणी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी गिरीश दापकेकर यांनी महाराष्ट्र नागरीक सेवा अधीनीयम कलम १९८९. नुकसान कायद्याचा भंग केला असल्याने त्याची तात्काळ शहरातून हकालपट्टी करून त्याच्या वरती निलंबनाची कारवाई करा अनमोल कांबळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारीच्या माध्यमातून मागणी

प्रतिनिधी सातारा नुकताच जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय राहिलेला व संपूर्ण जिल्ह्यामध्ये गाजत असणारा पाचगणी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गिरीश दापकेकर यांचा बार मध्ये दारू पिऊन धिंगाणा घालत असणारा व्हिडिओ हा व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये पाचगणी नगरपालिकेचा ब्लॅक लिस्टमध्ये असणारा ठेकेदार सुनील सनबे हा मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांना दारू पाजत असल्याचे चित्र दिसत आहे गिरीश दापकेकरRead…
-
अखेर हॉरीसन फोली थापा पॉइंट येथे चालू असलेले बेकायदेशीर पॅराग्लायडिंग तक्रारी केल्यानंतर बंद. पुन्हा चुकीच्या पद्धतीने परवानगी दिल्यास पर्यटन संचालनालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी एन पाटील यांच्या दालना समोर आंदोलन करू अनमोल कांबळे इम्रान शिरसागर,

सातारा प्रतिनिधी देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या व थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या पाचगणी महाबळेश्वर येथील मौजे दांडेघर हद्दीमधील सर्वे नंबर 10/ या सेन्सिटिव्ह झोन मध्ये पर्यटन संचालनालय मुंबई यांचे सह सहसंचालक यांनी संबंधितांनी सादर केलेल्या चुकीच्या अहवालावरती कुठलीही चौकशी न करता संबंधितांना एक वर्षाकरिता पॅराग्लायडिंग करण्याकरिता पत्र दिले होते परंतु पत्र ज्या ठिकाणीRead…
-
मुंबई चे मा: पोलीस उपायुक्त संजय मोहन कांबळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मौजे भिलार येथील सर्वे नंबर ९/२४. मध्ये उभारलेला राजवाडा काढून घेण्याचे वाई प्रांताधिकार्यांचे आदेश. अनमोल कांबळे च्या तक्रारीला यश.

सातारा प्रतिनिधी मौजे भिलार येथील सर्वे नंबर ९/२४. मध्ये पर्यावरणाचे व इको सेन्सिटिव्ह झोनचे नियम डावलुन आपल्या पदाचा गैरवापर करत व स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीर खोदकाम करून उभारलेला आलिशान राजवाडा हा वाई प्रांताधिकारी जाधव यांनी संजय मोहन कांबळे यांना स्वखर्चाने काढून घेण्याचे आदेश दिलेले आहेत, या आदेशामुळे तक्रारदार अनमोल कांबळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आनंदाचेRead…
-
सुधारीक पणाचे धोंड बंद करून वस्तुस्थितीची निर्मिती करणे फार गरजेची आहे

महाबळेश्वर तालुका अप्रतिष्ठेच ढोंग बाळगणारा तालुका या तालुक्यांमध्ये अनेक संघटना एका रात्रीत जन्मला आल्या अनेक संघटना एका रात्रीतच हो त्याच्या नाहीत्या झाल्या हे मी पाहिल आहे,…. आज बोलण्याचा विषय उद्भवलेला आहे तो म्हणजे महाबळेश्वर तहसीलदार कार्यालयातील टक्केवारीच्या ? आकडेवारी मुळे? उपविभागीय प्रांत अधिकारी वाई यांची बदली झाली आणि बदलीच्या मागचं कारण हे गुलदस्तात असतानाच अचानकRead…
-
*सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील अन्वर हुसेन यांच्यावरती कोयता हल्ला करणाऱ्या टोळीतील आरोपी निष्पन्न झाला असल्याने गटरातला किडा असणारा अतिश उर्फ (पप्पू गोट्या ) भोसले याच्यावरती मकोका कायद्या अंतर्गत तात्काळ कारवाई करून त्याच्या मुसक्याअवळा अनमोल कांबळे सोमवारी पोलीस अधीक्षकांना भेटणार.

सातारा प्रतिनिधी* दिं 18/2/2022. रोजी सुप्रीम कोर्टाचे प्रसिद्ध वकील अन्वर हुसेन हे घरात आहेत असे समजून त्यांच्या घरातील लोकांवरती काही राजकीय मंडळींना हाताशी धरून कोयता गॅंग ने त्यांच्यावरती हल्ला करत घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता, व त्या अनुषंगाने गुन्हा देखील दाखल झाला होता परंतु पोलिसांकडून काही कलम हि आवश्यक असताना देखील लावली गेली नव्हतीRead…
-
रत्नागिरी सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिशे यांना न्याय मिळालाच पाहिजे, वारिशे यांचे बलिदान हे व्यर्थ जाणार नाही.. अनमोल कांबळे

सातारा प्रतिनिधी…. रत्नागिरीतील रिफायनरी च्या माध्यमातून बेकायदेशीर कामे करणाऱ्या आज ज्या गावगुंडांने सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिशे यांना एक्सीडेंट च्या नावाखाली गाडीखाली चिरडले गेले आहे त्या आरोपीला बेड्या ठोकल्या गेल्याच पाहिजेत पत्रकार शशिकांत वारिशे यांची ही हत्या नसून वृत्तपत्रासाठी आणि समाजासाठी त्यांनी दिलेलं हे बलिदान आहे पत्रकारिता म्हणजे काय पत्रकारितेच्या माध्यमातून कारावासाची शिक्षाच नव्हे तरRead…
-
रत्नागिरी सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिशे यांना न्याय मिळालाच पाहिजे, वारिशे यांचे बलिदान हे व्यर्थ जाणार नाही.. अनमोल कांबळे

सातारा प्रतिनिधी…. रत्नागिरीतील रिफायनरी च्या माध्यमातून बेकायदेशीर कामे करणाऱ्या आज ज्या गावगुंडांने सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिशे यांना एक्सीडेंट च्या नावाखाली गाडीखाली चिरडले गेले आहे त्या आरोपीला बेड्या ठोकल्या गेल्याच पाहिजेत पत्रकार शशिकांत वारिशे यांची ही हत्या नसून वृत्तपत्रासाठी आणि समाजासाठी त्यांनी दिलेलं हे बलिदान आहे पत्रकारिता म्हणजे काय पत्रकारितेच्या माध्यमातून कारावासाची शिक्षाच नव्हे तरRead…
-
आज मूकनायक या बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या वृत्तपत्राला आज (103) वर्ष पूर्ण झाली आहेत

लेखक अनमोल कांबळेमो: 9130165851 मूकनायक हे वृत्तपत्र टिळकांच्या केसरीचे उत्तर होतं. समाजातील शोषितांचे पिढीतांचे अस्पृश्यांचे वास्तव मांडणारे केंद्र होतं कारण टिळकांचा केसरी हा शोषितांचे पिढीतांचे अस्पृश्यांचे वास्तव मांडत नव्हता टिळकांचा केसरी हा केवळ उच्चस्तरीयांचे वास्तव मांडत होता म्हणून बाबासाहेबांनी मूकनायक या वृत्तपत्रा ची स्थापना केली ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यातRead…
-
आज मूकनायक या बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या वृत्तपत्राला आज (103) वर्ष पूर्ण झाली आहेत

लेखक अनमोल कांबळेमो: 9130165851 मूकनायक हे वृत्तपत्र टिळकांच्या केसरीचे उत्तर होतं. समाजातील शोषितांचे पिढीतांचे अस्पृश्यांचे वास्तव मांडणारे केंद्र होतं कारण टिळकांचा केसरी हा शोषितांचे पिढीतांचे अस्पृश्यांचे वास्तव मांडत नव्हता टिळकांचा केसरी हा केवळ उच्चस्तरीयांचे वास्तव मांडत होता म्हणून बाबासाहेबांनी मूकनायक या वृत्तपत्रा ची स्थापना केली ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यातRead…
-
आज मूकनायक या बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या वृत्तपत्राला आज (103) वर्ष पूर्ण झाली आहेत

प्रतिनिधी अनमोल कांबळे. मूकनायक हे वृत्तपत्र टिळकांच्या केसरीचे उत्तर होतं. समाजातील शोषितांचे पिढीतांचे अस्पृश्यांचे वास्तव मांडणारे केंद्र होतं कारण टिळकांचा केसरी हा शोषितांचे पिढीतांचे अस्पृश्यांचे वास्तव मांडत नव्हता टिळकांचा केसरी हा केवळ उच्चस्तरीयांचे वास्तव मांडत होता म्हणून बाबासाहेबांनी मूकनायक या वृत्तपत्रा ची स्थापना केली ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आलाRead…
