-
जावली या शब्दाची व्युत्पत्ती जयवल्ली वृक्षवेलीचा प्रदेश या शब्दावरुन झाली.मात्र याच जावली मध्ये विनापरवाना खाण खोदण्याचे धाडस सुरू असून संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाई करून खाण बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल श्री महेंद्र सपकाळ यांचे मा.तहसीलदार प्रशासनाला निवेदन..!

प्रतिनिधी पांचगणी जावली या शब्दाची व्युत्पत्ती जयवल्ली वृक्षवेलीचा प्रदेश या शब्दावरुन झाली.मात्र याच जावली मध्ये विनापरवाना खाण खोदण्याचे धाडस सुरू असून संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाई करून खाण बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल श्री महेंद्र सपकाळ यांचे मा.तहसीलदार प्रशासनाला निवेदन.. मौजे महातेमुरा ता जावली येथे बेकायदेशीर सुरु असणाऱ्या दगड खाण तात्काळ बंद करणे बाबतRead…
-
तेटली गावांमध्ये २ ऑक्टोंबर दिनी महात्मा गांधींना अभिवादन करण्याकरिता ग्रामस्थांसह ग्रामसेवक हजर मात्र सरपंच सदस्य गैरहजर आनंद कांबळे यांची सरपंचांवरती कारवाई करण्याची मागणी.

प्रतिनिधी जावली तेटली गावांमध्ये २ ऑक्टोंबर दिनी महात्मा गांधींना अभिवादन करण्याकरिता ग्रामस्थांसह ग्रामसेवक हजर मात्र सरपंच सदस्य गैरहजर आनंद कांबळे यांची सरपंचांवरती कारवाई करण्याची मागणी मौजे तेटली येथे दिनांक 28/ रोजी देशाचे क्रांतिकारक महापुरुष भगतसिंग यांची जयंती साजरी करण्याकरिता तेटली ग्रामपंचायतीने पाठ फिरवली होती व ग्रामसेवक तर गैरहजर राहुन फिरायला गेले असल्याची धक्कादायक माहिती पुढेRead…
-
क्रांतिकारक भगतसिंग यांची तेटली गावामध्ये नाकारलेली जयंती आज सकाळी गपचूप रित्या साजरा ग्रामसेवकाला निलंबित करा पॅंथर सेना जावली तालुका अध्यक्ष आनंदा कांबळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे मागणी.

प्रतिनिधी जावली क्रांतिकारक भगतसिंग यांची तेटली गावामध्ये नाकारलेली जयंती आज सकाळी गपचूप रित्या साजरा ग्रामसेवकाला निलंबित करा पॅंथर सेना जावली तालुका अध्यक्ष आनंदा कांबळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे मागणी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत आपले बलिदान देणारे थोर क्रांतिकारक महापुरुष भगतसिंग यांची जयंती मौजे तेटली तालुका जावली जिल्हा सातारा या ठिकाणी नाकारल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहेRead…
-
जावली तालुक्यात वनविभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावरती तरसाच्या भीतीने कुटुंब भयभीत

जावली तालुक्यात वनविभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावरती तरसाच्या भीतीने कुटुंब भयभीत जावली प्रतिनिधीकिरण अडसूळ जावली तालुक्यातील हूम गावया ठिकाणी एका कुटुंबातील दहा वर्षाच्या मुलावर तरसाने हल्ला केला होता त्यानंतरआज दहा दिवस उलटूनही वन विभागातील अधिकाऱ्यांनी याची कसली दखल घेतलेली नसल्याचे दिसून येत आहे, वनविभाग त्या ठिकाणी कोणतीही यंत्रणा राबवताना दिसून येत नाही मग वनविभाग एका मोठ्या घातपाताचीRead…
-
महिला असल्याचा गैरफायदा घेत हुमगाव येथील ग्रामस्थांन वरती खोटी तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न,

जावली प्रतिनिधीकिरण अडसूळ दि .१५ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी चार वाजता एसपी ऑफिस सातारा या ठिकाणी हेल्पलाइन या नंबर वरती फोन करून माझ्या आई वडिलांना जिवंत मारले आहे असे हुमगाव येथील शकुंतला दिलीप खंकाळ या महिलेने सांगुन संपूर्ण पोलीस यंत्रणेलाच कामाला लावल्याचे चित्र पाहायला मिळाले परंतु प्रत्यक्षात फोन येताच मेढा पोलीस अंतर्गत कुडाळ पोलीस स्टेशनRead…
-
औरंगाबादचे संभाजीनगर करा, खड्यात गेली आमदारकी, पक्ष अन् धोरण ; सेनेला आव्हान..

औरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मासाठी जीव देणारे धर्माभीमानी होते, औरंगजेबाने त्यांना सत्तेचे आमिष दाखवले पण ते लाचार नव्हते. (Shivsena) त्यांनी सत्ता लाथाडली आणि जीव गेला तरी धर्म सोडणार नाही, असे ठणकावून सांगितले. त्यानंतर चाळीस दिवस संभाजी महाराजांना हालहाल करून मारण्यात आले. (Aditya Thackeray) आज त्यांची पुण्यतिथी आहे, आजच्या दिवशी तरी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याला मान्यता द्या. खड्यात गेलीRead…
