-
मतदार संघात केलेल्या विकास कामांमुळेच आबांचा विजय निश्चित युवा नेते राजेंद्र शेठ राजपुरे..!!

मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळेच आबांचा विजय निश्चित युवा नेते राजेंद्र शेठ राजपुरे..!! प्रतिनिधी अनमोल कांबळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावताच नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला चालू झाल्या आहेत त्यातच आता वाई खंडाळा महाबळेश्वर चे युवा नेते राजेंद्र शेठ राजपुरे म्हणाले वाई खंडाळा महाबळेश्वर हा आमदार मकरंद आबा पाटील यांनी विकास कामाच्या माध्यमातून उजळवलेला मतदारसंघ आहे, वाई खंडाळा…
-
पांचगणी मध्ये प्रकाश गोळे यांच्या पुढाकाराने पांचगणी शहरात घड्याळाचा झंजावात मकरंद आबा पाटलांच मतदानाच पार्ड जड होण्याचे चित्र..!

प्रतिनिधी पांचगणी अनमोल कांबळे पांचगणी मध्ये प्रकाश गोळे यांच्या पुढाकाराने पांचगणी शहरात घड्याळाचा झंजावात मकरंद आबा पाटलांच मतदानाच पार्ड जड होण्याचे चित्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती मकरंद आबा पाटलांना पांचगणीतील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गोळे यांची साथ मिळाल्याने याचा फायदा विद्यमान आमदार मकरंद आबा पाटलांना होणार असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे, प्रकाश गोळे हे तळागळातील लोकांमध्ये…
-
स्वाभिमानी करतेय महाराष्ट्राला नवीन पर्याय देण्याची तयारी…

नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला (Swabhimani Farmers Association) आता सर्वच राजकीय पक्षांचा अनुभव आलेला आहे. आमचे हात पोळून निघालेले आहेत. त्यामुळे या सर्व राजकीय पक्षांपासून अंतरावर राहायचं किंवा नाही राहायचं, याचा विचार आम्ही करतो आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) नवीन पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण सध्या महाराष्ट्राच जे सुरू आहे. त्यामुळे जनतेच्या राग तयार होतो आहे. ते दुसऱ्या पर्यायाच्या शोधात…
